राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निकालातून भाजपची पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या धोरणांचे अपयश असून त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर केली. त्यांनी केलेला ...
अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला होणार आहेत. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाली की लगेच जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. ...
अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री एकच्या सुमारास लहित शिवारातील एका उसाच्या क्षेत्रात एक सात ते आठ महिन्यांचा मादी व एक ते सव्वावर्षाचा नर यांच्यात झुंज सुरू होती. डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. ...
वांबोरी ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुभाष पाटील गटाचा दुस-यांदा पराभव करुन सत्तांतर घडवून आणले आहे. ...
नगर तालुक्यातील बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. १५ पैकी १५ जागा जिंकून कर्डिले गटाने बहुमत मिळविले आहे. ...
अहमदनगर शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. ...
नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे. ...