दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदा बाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत ...
Marathwada Groundwater Level : यंदाच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी भूजलपातळी मात्र समाधानकारकरीत्या वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे १.७० मीटरने वाढ झाली ...
Nuksan Bharpayee : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान सोसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून लाखो शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. जमिनीच् ...
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात किंचित घट होऊ लागली असून हवेत गारवा जाणवू लागला आहे. पावसाचा प्रभाव कमी होत असताना हिवाळ्याची चाहूल जाणवतेय.पुढील काही दिवसांत राज्यभर तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update) ...
आरोग्यम् धनसंपदा यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दहीफळ येथे उभारलेल्या परसबागेच्या पाहणीकरिता दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट संस्थेच्या टीमने शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध आधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांवर अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उमेद अभियानातील महिला ग्राम संघांनी अर्ज स ...
Agricuture News : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...