Kapus Kharedi : कापूस विक्री नोंदणी प्रक्रिया ३१ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बदलण्यात आला आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) ही प्रक्रिया १६ जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्याची ग्वाही दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल ...
Mission Sathi : ऊसतोड मजुरांच्या खडतर जीवनात आशेचा किरण ठरलेली 'मिशन साथी' योजना बीडमध्ये यशस्वी ठरत आहे. फडावरच उपचार, औषध पेटी आणि १२१२ हेल्पलाईनमुळे हजारो मजुरांचे जीव आणि आरोग्य सुरक्षित होत आहे. (Mission Sathi) ...
Maharashtra Cold Weather Update : नववर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. ३१ डिसेंबर रोजी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत गारठा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘ॲग्री हॅकेथॉन-२०२६’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील कृषी महाविद्यालयाचे महानंद माने, कृषी विज्ञान क ...
या प्रकल्पाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचे आश्वासन दिले. तर मागील १० वर्षातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेले गुन्हे मागे घेऊन येथील शेतकऱ्यांसाठी स्कील सेंटर उभे केले जाईल असेही सांगितले. ...