Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०५) फेब्रुवारी रोजी एकूण २,२९,२९९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५६३ क्विंटल चिंचवड, १,६०,०२७ क्विंटल लाल, २२७८४ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २४४९१ क्विंटल पोळ ...
केंद्रपुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण या समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळखुरकुत (FMD) व सांसर्गिक गर्भपात (Brucella) या दोन रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे सन २०३० पर्यंत नियंत्रण मिळवत देशातील ९ राज्ये लाळ खु ...
बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभा ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या ...
एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
Success Story : बहुतांश शेतकरी केळी, हळद, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह साधतात. मात्र, याला एक ठळक अपवाद ठरले आहेत रोडगी येथील शेतकरी प्रकाश सीतापराव. ज्यांनी २१ वर्षांपासून दोडक्याची लागवड करून सातत्याने भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...
Dhan Kharedi : अंदाजे ३१.५ लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे ७४० कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी, अजूनही सुमारे २९५ कोटी रुपये येणे आहेत. ...