E-Peek Pahani : शेतकऱ्यांसमोर आता एक नवे आणि गंभीर संकट उभे ठाकले आहे. राज्य शासनाने अनिवार्य केलेल्या 'ई-पीक पेरा' नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे आगामी खरीप हंगामात पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे.(E-Peek Pahani) ...
Pik Vima : खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या आशेवर रब्बी हंगाम काढला, मात्र आता रब्बीही संपत आला तरी विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाखो शेतकरी संतप्त झाले असून प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर ...
MGNREGA Scheme : 'मनरेगा' मजुरांच्या हजेरीसाठी आता 'फेस रिडिंग'चा नवा नियम लागू झाला आहे. मात्र, डोंगराळ भाग आणि नेटवर्कअभावी या डिजिटल हजेरीचा मोठा खोडा निर्माण झाला असून, मजुरांसह प्रशासकीय यंत्रणेचीही मोठी तारांबळ उडत आहे.(MGNREGA Scheme) ...
PM Kisan Scheme : शेतकरी गेल्या बऱ्याच काळापासून 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. ...
Mahadbt Portal Problem : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल आता उलट अडथळा ठरत आहे. डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांची यंत्रसामग्री खरेदी रखडली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन योजना, पण ...