लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. ...
वाशिम : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. ...
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने देशातील ५ हजार तहसील कार्यालयांमध्ये दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने परळी तहसील कार्यालय येथे बहुजन समाजाच्या वतीन निवेदन देण्यात आले. ...