विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे विद्यापीठाने मागे घ्यावेत अन्यथा अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला आहे. ...
पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. ...
पशूसंवर्धन विभागाने पशूधन विकास अधिकारी गट ब पदाच्या १२५ पदोन्नतीचे आदेश दिले़ परंतु या पदोन्नत्या नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करुन काही संघटनांनी पशुवैद्यक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देवून आचारसंहितेच्या काळात आंदोलन सुरु केले आहे़ ...
महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आमदार पुत्र जयदीप कवाडे यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर मोठ ...