आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून मोठा झटका दिल्याचा आरोप करत, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली. ...
Uttarakhand Congress: उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर चर्चा झाली. ...
पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता 300 ऐवजी 600 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. ...