आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नऊ प्रभाग समित्यांमधील नागरिकांना पाण्याची बिले चुकीच्या पद्धतीने दिली जात असल्याचा मुद्दा गुरुवारच्या महासभेत गाजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने अशा बिलांची ...
तालुक्यातील गोदाम व इतर ठिकाणी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या पूर्णा गावातील रणजित ऊर्फ बंटी प्रदीप खंडागळे (२७) या तरुणावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. ...
येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन वर्षांपूर्वी दोन मनोरुग्णांमध्ये झालेल्या हाणामारीत अच्युत गांगण याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेदनाचा न्यायवैद्यक अहवाल ...
गेल्या आठवड्यात मुंब्रा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्यावर भूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला होता. ...