कल्याण: येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ...
अंबरनाथच्या अंबर भरारी या ग्रुपच्या वतीने अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘कॉपी' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिवंगत अभिनेते आनं ...
भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली. ...
घरांच्या व्यवहारांसंदर्भात आॅनलाइन नोंदणीचे सर्व्हर वीस दिवसांपासून कूर्मगतीने सुरु असल्याने शेकडो ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा सर्व्हर बंद पडते, सुरु झाल्यास त्याची गती मंदावलेली असल्याने दिवस वाया जात असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेव ...
शहरातील ५ स्केअरमीटर क्षेत्रात वसलेल्या सोसायटी आणि ज्यांच्याकडून दिवसाला १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीचा कचरा निर्माण होतो. अशा आस्थापनांना आता स्वत:च्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च करावी लागणार आहे. ...
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे. ...
येत्या १७ डिसेंबर रोजी गडकरी रंगायत येथे पार पडणाऱ्या जनकवी पी. सावळराम पुरस्कार सोहळ्यात यंदा जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी आणि गंगा जमुना पुरस्कार जेष्ठ सिनेनाट्या अभिनेत्या जयश्री टी. यांना देण्यात येणार आहे. ...