आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे ...
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत शहरातील मुलींनी शंभरनंबरी यश मिळवले आहे. चंद्रकांत पाटकर विद्यालयातील श्रुतिका महाजन आणि टिळकनगर शाळेतील रिद्धी करकरे या दोघींनी १०० टक्के गुण मिळवले. ...
रस्ते काँक्रिटीकरण घोटाळ्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला धमकाविल्याचा आरोप ठाणे महापालिका आयुक्तांवर करण्यात आला आहे. या आरोपाची चौकशी आता पोलीस उपायुक्त करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...
ठाणे, कोकण एकेकाळी भाजपाचे गड होते. परंतु, भाजपाने मैत्री जपण्याकरिता मित्रपक्षाला एकेक गड सोडले आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला. परंतु, भाजपाला पुन्हा संधी मिळाली, तेव्हा आपण येथील जनतेचा विश्वास जिंकला. ...
ठाणे न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील सुमारे दोन हजार कोटी किमतीचे २१ टन इफे ड्रिन नष्ट करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. ...
ठाण्यातील वादग्रस्त क्लस्टरमधून गावठाणे आणि कोळीवाडे वगळण्याची तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश शुक्रवारी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महापालिका आय ...
एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ठाणे जिल्ह्यात सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी अडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली. ...
ठाणे- एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग सज्ज झाला असून खासगी बसेस, शाळेच्या, कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संप सुरु असेपर्यंत ही परव ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय खात्यांतर्गत कल्याण ग्रामिणमध्ये रस्त्यांच्या कामासह तलाव सुशोभिकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात ती कामे सुरुवात होणार असून त्यात प्रामुख्याने बाळे गणपती मंदिर गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाने ५० ...