स्थानिक ग्रामपंचायत सरपंच वनिता जाधव व ग्रामविस्तार अधिकारी व्यंकटेश धोंडगे यांना ही माहिती समजताच त्यांनी तहसीलदार अभिजित खोले यांना या बाबत कळविले. ...
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात संत आशाराम बापू सत्संग आश्रम आहे. सत्संग सुरू असल्याने, याठिकाणी नेहमी महिला व नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी येथे सत्संग झाल्याने, बुधवारी आश्रमात नागरिकांची वर्दळ कमी होती. ...
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात संत आशाराम बापू सत्संग आश्रम आहे. सत्संग सुरू असल्याने, याठिकाणी नेहमी महिला व नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी येथे सत्संग झाल्याने, बुधवारी आश्रमात नागरिकांची वर्दळ कमी होती. ...
Eknath Shinde: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. ...
Thane Rain Video: अतिशय मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गात पाणी साचलेलं असताना कार घेऊन जाणे किती धोकादायक असते, याची प्रचिती तुम्हाला हा व्हिडीओ बघून येईल. हा व्हिडीओ आहे ठाण्यातील भुयारी मार्गाखालील... ...
मीरा-भाईंदर मध्येही वर्सोवा, ठाणे भागातील काजू पाडा आणि चेना गाव या ठिकाणीही मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूकही काही काळ बंद पडली होती. ...