आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दक्षिण साेलापूर तालुक्यातील 50 हून अधिक सरपंच आणि उपसरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचा दावा पक्षाचे साेलापूर समन्वयक नागेश वल्याळ आणि सचिन साेनटक्के यांनी केला आहे. ...
मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बी आर माळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...