आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळावरून कार चालक पसार झाला. ...
Sindhudurg : जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील 'काळा बिबट्या' दिसून आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये 'वाघा'चा वावर असल्याचे दिसून आले आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही. ...
Ratris Khel Chale 3: शेवंताचे सुपरहिट झालेले पात्र आणि मालिका सोडण्यामागचे कारण सांगताना Apurva Nemalekar हिने मालिकेतील सहकलाकारांवर तसेच मालिकेचे निर्माते आणि वाहिनीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता रात्रीस खेळ चालेचे दिग्दर्शकांनी उत्तर दि ...