आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फलटण : शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासासाठी ठेवलेले व्हिजन व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व ... ...
वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले पवित्र ठिकाण रायरेश्वर येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मंदिराच्या प्रांगणात स्थापन ... ...
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सहा गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ... ...