सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू ...
किरण सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : पलूस तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून, आचारसंहिता लागू झाली तरीही काँग्रेसमध्ये सामसूम आहे, तर भाजप व राष्ट्रवादीकडून बैठकांवर जोर असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.जिल्हा परिषद नि ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने २००८ पासून शासनाने दिलेला ११ कोटी रुपयांचा निधी खर्चच केला नसल्याने त्या रकमेचे व्याजासहीत आता २६ कोटी रुपये शिल्लक असल्याची बाब नुकतीच स्थायी समिती सभापतींच्या आढावा बैठकीत स्पष्ट झाली. याबाबतचा सविस्तर अहवाल ...
सांगली : केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाने ‘स्वच्छता दर्पण’ अंतर्गत केलेल्या गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने शंभर पैकी ९० गुण घेऊन देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्ह्याचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळ ...