आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंडणगड : तालुक्यातील कुंबळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कृषी विभागाच्या मदतीने हळद लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती सरपंच किशोर ... ...
रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाबाबत संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची ... ...
अडरे : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या अंगठ्याने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी, ... ...
देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सान्वी सागर संसारे यांची देवरुख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात ... ...