ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी ...
राज्यातील शहरांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यातील २८ शहरांमध्ये ...
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात शेकरू या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढली असून ही एक समाधानकारक बाब आहे. भीमाशंकर अभयारण्यापाठोपाठ आता फणसाड ...
जिल्ह्यातील सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भातसई येथील श्री महादेवीमातेची यात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यात्रेचे ...
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून, काँक्रिटीकरणासाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या महामार्गावर अनेक उड्डाण पूल आहे. ...