एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली. ...
गणेशोत्सव कालावधीत डीजेचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध गणेश मंडळांना ताकीद दिली आहे. ...
येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात मागील महिन्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रेवदंडा आगरकोट ते चौल नाकादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी आंदोलन छेडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ...
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात, तेव्हा यामुळे कोकणात वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ...
लोकाभिमुख प्रशासन राबविताना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे ...
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी ...
महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६ जानेवारी २०१५ रोजी ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवर सुरुवातीला दहा रुपये आॅनलाइन भरून माहिती अधिकार अर्ज भरता येत होता ...