रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या १० रु पयांच्या नाण्यांबाबत उलटसुलट अफवा पसरविल्या जात असल्याने शहरासह विभागातील नागरिक संभ्रमात आहेत. काही बँका सुद्धा ही नाणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने बँकांचे या मागचे नक्की धोरण तरी काय हे स्पष्ट होत नसल्याने त्य ...
‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची श ...
संपादित जमिनी फ्री होल्ड करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या जमिनी फ्री होल्ड न करता नवी मुंबईकरांना देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. ...
कर्जत तालुक्यातील ज्या-ज्या गावांमधून रिलायन्स गॅस पाइप टाकली जात आहे, त्या शेतक ºयांवर रिलायन्स कंपनीचे अधिकारी दबाब टाकून दादागिरी करत असल्याने या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. ...
शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. ...
जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला आधार राहिला आहे तो रेशन दुकानाचा, मात्र रेशन दुकानावर जे धान्य मिळत आहे त्यामध्ये सुध्दा दुकानदार अफरातफर करत आहेत. ...
महाड तालुक्यातील सावित्री खाडीच्या किनारी वसलेल्या दाभोळ गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडी सध्या दरडीच्या छायेत आहेत. या दोन वस्त्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरात जमिनीला तडे गेले आहेत. ...
सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. ...
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. ...