रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून १० वर्षांपूर्वी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लौकिक होता. येथील सुविधांकडे प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ...
अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ...
औद्योगिक वसाहत परिसरात हवा आणि पाण्याचे प्रदूषण करणाºया चार कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची नोटीस बजावली आहे, तर एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषणमुक्तीच्या किती गप्पा मारत असले तरी प् ...
कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
भाजपाचे कार्यकर्ते सुनील गोगटे यांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे कर्जत येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. दौºयाला सुरु वात करताच, जेमतेम चार किलोमीटर आपल्या सरकारी गाडीने प्रवास करणारे मंत्री महोदय रस्त्यावरील प्र ...
श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व समस्त रायगडचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून १ कोटी रुपये निधी मंजूर केला. या मंदिराचे बांधकाम २०१४मध्ये सुरू झाले असून, ती ...
मुरु ड तालुक्यात पाच गावांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका थेट सरपंच निवडीमुळे चुरशीच्या होणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागामध्ये सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष देत आहेत. नेते आपला पाया मजबू ...
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक ...
भारतातून परदेशात जाणारी रॉयल्टी मोठी आहे. अगदी पाण्याच्या बाटलीपासून, टूथपेस्ट, साबण अशा अनेक लहानसहान गोष्टी परदेशातून भारतात आयात केल्या जातात. भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी करीत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉयल्टी देशाबाहेर जाणे आपणास परवडणार ...
कोल्हापूर जिल्ह्यातील यशस्वी आॅपरेशन कायापालटचे प्रणेते आणि रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाकरिता तयार केलेल्या महत्त्वपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रत्यक्ष परिणाम साध्य करण्याकरिता जिल्ह्यातील ...