भरपूर खेळा आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त राहा. शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करून, या खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ...
रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जिल्ह्याचा विकास करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर सेवा-सुविधांचा विकास करताना पर्यटकांची सुरक्षा व सुविधा या गोष्टींना प्राधान्य दिले जावे, ...
घनदाट वृक्षझाडी असल्यामुळे माथेरानला हरित माथेरान म्हणून संबोधतात. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यातील काही महिलांनी वृक्षतोड केलेल्या लाकडाच्या मोळ्या पकडून वन विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई होणार हे लक्षात येताच तोडलेली ला ...
रायगड जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असून, यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील शेतक-यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी ...
आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस् ...
राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील शाळांनी त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांना हाताशी धरून ९०३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना वैयक्तिक मान्यता दिली होती. परंतु सरकारला याबाबत समजताच अनियमितरीत्या वैयक्तिक मान्यता दिलेल्यांवर कारवाई करावी, असे आदेश शिक् ...
य केमिकल्स आणि फर्टिलायझर लिमिटेड या देशातील सर्वाधिक खत निर्मितीत अग्रेसर सरकारी क्षेत्रातील खत कारखान्याच्या रायगड जिल्ह्यातील थळ येथील कारखान्यात व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून रुजू झालेले उमेश धात्रक यांनी अथक मेहनतीने यशस्वी ...
बेलापूर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या मरिना प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जमीन सिडकोने नाममात्र दरात मेरीटाइम बोर्डाला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शहराच्या लौकिकात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकारास येण्य ...
गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींच्या १३० वर्षे जुन्या वाड्याचे जतन व संवर्धन केले आहे. नियमितपणे देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे ...