मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते. ...
बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे बालमन कोमेजून टाकणाऱ्यांच्या विरोधात सहायक आयुक्त कामगार यांनी, गेल्या तीन वर्षांत धाडी टाकून ८७ बालकामगारांची सुटका केली आहे. नवीन वर्षात रायगड जिल्ह्यातील बालकामगार कृतिदल अधिक आक्रमकपणे मोहीम राबणार असल्याने बालक ...
मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित् ...
डॉ. निपुण विनायक यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानास राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कामगिरीस राष्ट्रीय स्तरावर राजमान्यता देऊन, त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण व्हावे, या हेतूने त्यांना ...
तालुक्यात यंदा प्रशासनाने २२५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात २३२ बंधारे बांधण्यात यश आल्याने सध्याच्या उन्हाळी पाणीटंचाई काळात ग्रामस्थांना तसेच गुरांची तहान भागविण्यासाठी हे बंधारे यशस्वी झाले असल्याची माहिती पोलादपूर पंचायत समित ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीअंती हा जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी शुक्रवारी फेटाळला आहे. ...
जिल्हातील ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, आदिवासी, दुर्बल घटक, गरीब भटके यांच्या मुलामुलींच्या लग्न कार्यासाठी मदत व्हावी म्हणून रायगड जिल्हा धर्मादायी संस्था अंतर्गत सामुदायिक विवाह समिती २०१८ च्या माध्यमातून धार्मिक स्थळांकडील सार्वजनिक निधीतून ‘मोफत ...
रायगड जिल्ह्यातील रसायनी हे आघाडीचे औद्योगिक क्षेत्र आहे. जवळच असलेले मुंबई महानगरी, रसायनीतून गेलेली कोकण रेल्वे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जवळच असलेला जुना राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांचे जाळे, पाताळगंगा नदीचे पाणी, वीजपुरवठा या सुविधांमुळे सन १ ...
चवदार तळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासन एक कोटी ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत केली. ...