वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...
गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. ...
- आविष्कार देसाईअलिबाग : वोट फॉर स्वच्छ रायगड साठी आॅनलाईन मतदान प्रक्रिया पुर्ण झालीे. ग्रामीण भागातील १६ लाख ६४ हजार पाच लोकसंख्येपैकी फक्त ४९ हजार ६७४ मतदारांनी म्हणजे ३३.४९ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. रायगडकरांनी मतदान करण्यासाठी दाखवलेली उद ...
म्हसळा-श्रीवर्धन-दिघी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मागील वर्षी चालू झाले आहे. काम अपुरे राहिल्याने माणगाव-मोर्बा-चांदोरे दरम्यान रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ...
तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार म ...
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले. ...