२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर भाजप आणि मगो संघर्ष तीव्र होईल व मग युती दुभंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते. ...
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...
CM Devendra Fadnavis First Reaction Over Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ...