‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले. ...
शहरात भरदिवसा एकाच दिवशी आठ घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे़ चोरट्यांनी पिंपरी, चिंचवड, वाकडच्या हद्दीत एकाच वेळी ठरावीक वेळेनंतर घरफोडी झाल्यामुळे ही टोळी ...
हिंजवडीतील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने हिंजवडीतील सर्व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून पथारीवाले ...
पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांचे निरामय आरोग्य कायम ठेवण्यासाठी पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या वतीने २४ बाय ७, अर्थात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे ...
रस्त्यावर वर्दळ असताना त्यात बेशिस्त वाहनचालक रस्त्यातच बेशिस्तरीत्या मोटारी उभ्या करीत असल्यामुळे जमतानी चौकात दररोज सकाळच्या सुमारास वाहतूककोंडी उद्भवत आहे ...