आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले. ...
बँक आॅफ महाराष्ट्रची अनुत्पादकता वाढली असून बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल 11.76 टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र बँकेवर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ...
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शहरात उत्साहात स्वागत होत असताना विविध संस्था-संघटनांच्या वतीने एकतेचा संदेश देण्यात आला ...
मोरे म्हणाले, ‘‘श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा ताण संस्थानासह प्रशासकीय यंत्रणेवरही येत असल्या, तरी देशाचा व राज्याचा सांस्कृतिक ...
गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे. ...