हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. ...
राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्मा ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १३ सप्टेंबर रोजी पडलेल्या दरोड्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़ या आरोपींकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला़ ...
येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या ...
रस्ता अडविल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर एका डॉक्टरने दुचाकीस्वारा त्याचा सोबतच्यांवर बंदुकीतून झाडलेल्या गोळीने एक जण जखमी झाला आहे. ...
राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावि ...
येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसा ...
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक ...