छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील शिवपे्रमींनी शिवनेरी किल्ल्यावरून मशालफेरी काढली. या मशालफेरीचे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरात स्वागत करण्यात आले. ...
हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आ ...
ई-पॉज मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करुन रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्याची वल्गना करणाºया पुरवठा विभागाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे या धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट ...
गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावा ...
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...
बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खत कंपनीच्या मालक व वितरकासह विक्रेत्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी प्रभाकर इंगोले यांच्या फिर्यादीवरून १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे. ...
जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. ...
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहस ...
राज्य आणि राष्ट्रीय रस्त्याची राज्यात सर्वाधिक दुरवस्था परभणी जिल्ह्यात झाली आहे. रस्ते रहदारी लायक ही राहिले नाहीत, त्या मुळे रस्ते बांधणी साठी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन लवकरच केंद्रीय रस्ते विकासम ...