CM Eknath Shinde : "काँग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे" असा खोचक टोलाही शिंदेंनी लगावला आहे. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. ...
सिनेमा हा भारतीयांच्या मनोरंजनाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते उद्योगपती, अधिकारी आणि राजकारणीही बॉलिवूडच्या सिनेमांतून आपलं मनोरंजन करतात. ...
मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, आम्ही सभागृहात नियम ११८ अंतर्गत एक ठराव घेऊन आलो आहोत. यामध्ये राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची अंतर्गत सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे नाव बदलून केरळम करावे, अशी मागणी केली आहे. ...
स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात भारताच्या विकास यात्रेत मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान नितांत महत्त्वाचे असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना व्यक्त केले. ...
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. ...
लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली ...