आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Crime News: आयपीएस अधिकारी बनलेल्या एका अधिकाऱ्याला महिला डॉक्टरने हनिट्रॅपमध्ये फसवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योगरत्न पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर, राज्यपाल रमेश बैस यांनीही रतन टाटांच्या कार्याचं कौतुक केलंय. ...
Chandrayaan-3 : रशियाचं लूना-२५ हे यान कोसळल्यानंतर आता जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर भारताच्या चंद्रयान-३ चं काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. ...