विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांन ...
रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाºया सुविधांची पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या रेल्वे बोर्डाची प्रवासी सेवा समिती सोमवार, दि. ११ रोजी नाशिकरोड स्थानकाची पाहणी करणार आहे. अनेक वर्षांनंतर अशी समिती नाशिकला भेट देत आहे. ...
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
डावा कालवा सध्या बिबट्याचा ‘कॉरिडॉर’ बनला असून, नागरी वस्तीतून जाणाºया कालवा क्षेत्रात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या कधीही नागरी वसाहतीत शिरकाव करू शकतो या भीतीने नागरिक प्रचंड तणावात आहेत. थेट गंगापूर ...
येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीमधून ठेवीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्र ारीवरून जिल्ह्यातील नऊ शाखांसह चेअरमन यांच्या राहत्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाच्या कागदपत्रांसह हार्ड डिस्क, पिस्तूल, ३५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, पो ...
उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ...
माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. जिल्ह्यातील १७३ तर मालेगाव तालुक्यातून ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. ...
आज समाजातील असमानता पाहता काही लोकांच्या घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. त्यांचे जीवन अगदी समृद्ध असते. त्याचीच दुसरी बाजू बघितली तर गरीब अनाथ मुलांना काबाड कष्ट करून जीवन जगावे लागत आहे. ...
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, ...
मालेगाव शहर तालुक्यातील वीज कंपनीच्या वीजपुरवठा करणाºया यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. जीर्ण तारा, कमकुवत खांब यामुळे वारंवार होणाºया अपघातांमुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहेच, तर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनीदेखील याची धास्ती घेतली आहे. यावर काही उपा ...