इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला हो ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे अकरा महिने आणि अकरा दिवस सीताराम नामाचा घोष आणि तुलसीदास रामायणाचे वाचन सुरू असून, त्याची बुधवारी (दि़१४) सांगता होणार आहे़ ...
नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असल ...
नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळ ...
सिडको : मुंबई - आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाट्यावर ट्रक व दुचाकी अपघातात बावीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ हर्षदा प्रभाकर लांडगे (२२, रा़ सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे या अपघातात मृत्यू ...
एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शह ...
सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजना ...
नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ मुंबई नाका परिसरातील जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चो ...