सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी ...
नाशिक : समर मान्सून लीग ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळल्या गेलेल्या टीम ऑफ फोर डुप्लिकेट या प्रकारात अनिरुद्ध संजगिरी, भास्कर पेंडसे, राजू खरे आणि प्रदीप भोसले यां खेळाडुंच्या फ्रेमिनीज संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवत शेवटी 91.36 गुणांसह व ...
इंदिरानगर/नाशिक - पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.पांडवनगरी येथे विशेष ...
इंदिरानगर/नाशिक - पांडवलेण्यावरून पाय घसरून पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथे येणारे पर्यटक आणि ट्रेकिंग करणारे संरक्षण कठडे अभावी घसरून पडल्याच्या घटना वाढतच चालल्या असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
गंगापूर : मनोली गाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. शेजारील गाईच्या हंबरड्याने घरातील माणसं जागी होऊन आरडाओरड करून वासराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील सोमठाणे व दापूर या दोन ग्रामपंचायतीच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात या तीन जागांचे निकाल घोषीत करण्यात आले. ...
दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा ...
गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्य ...