मध्य प्रदेशहून मुंबईला कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कसारा घाटात अचानक पेट घेतल्याने कापसासह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रकसह १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर् ...
महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता आता तीन दिवस उरल्याने महापालिकेचा नगररचना विभाग गजबजला आहे. आतापर्यंत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे सुमारे ९०० प्रस्ताव दाखल झ ...
अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मशीनमध्ये पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून अंबड औद्योगिकवसाहतीतील एका कंपनीत कामगारांमध्ये झालेल्या वादावादीतून एका कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून पसार झालेल्या हल्लेखार कामगारास काही तासांतच पोलिसांनी अटक केली. ...
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडे ...
स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंत ...