महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे. ...
वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
आडगाव परिसरातील दूरध्वनी सेवा कोलमडल्याने नागरिकांसह पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनी असूनही तो लागत नसल्याने फोन असूनही त्याचा उपयोग नसल्याची ओरड खुद्द आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. ...
येथे ‘नादचिंतन’ आणि ‘रंगसंगती’ यांच्या वतीने प्रथमच संत कबीर जयंतीचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. ‘नादचिंतन’ प्रस्तुत ‘निर्गुण शून्य कबीरा’ या संत कबीरांच्या गूढ, अद्भुत तत्त्वचिंतनावर आधारित एक सहज सोपा गायन-संवाद आविष्कार यावेळी सादर करण्यात आ ...
शिक्षण संस्थेला समांतर बनत चाललेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने खासगी शिकवणी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत खासगी क्लासेसना पाच टक्के, गरीब मुलांना मोफत कोचिंग आणि नफ्यातील ५ टक्के वाटा सरकारला देण्य ...
नाशिक :आपत्ती कुठलीही असो ती कधी, कुठे व कशी येईल हे जसे सांगता येत नाही तसेच ही मानवनिर्मित असो वा नैसर्गिकनिर्मित आपत्तीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविणेही अशक्य आहे. अशावेळी फक्त आपत्तीची सूचना मिळाल्यास त्यापासून बचाव करणे व योग्य ती खबरदारी घेणे इ ...
राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम ...
गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत. ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही अर्ज घेण्यास कोणीही आले नाही. मात्र निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती परस्परांकडून घेतली जात आहे. ...