: पर्यटन व अभ्यास दौऱ्यासाठी टर्कीला (तुर्कस्तान) जाणाºया इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्या ७७ डॉक्टरांची सहल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीने अचानक रद्द करून जमा केलेली ८५ लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या ...
विद्यमान भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा क ...
मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
सध्याच्या काळात कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. परंतु टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य दाखवून काही व्यक्ती किंवा संस्था पर्यावरणाचे रक्षण करीत एकप्रकारे सामाजिक सेवेचे कार्यच करीत असतात. ज्योती-ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ ...
आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल ...
महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर प्रशासनाची वक्रदृष्टी असली तरी आयुक्तांनी आता सेविका आणि मदतनीसांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या १७२ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम थांबविण्यात ...
विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून साकारलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनातून नवनवीन वैज्ञानिक आविष्कारांचे नाशिकरांना दर्शन घडले. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...
शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली ...
परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ...