रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे ...
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारावर ऊसात लपलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत झेप घेवून जखमी केल्याची घटना शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला ...
नाशिक : कळवण व पेठच्या सीमा भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील भूगर्भ विभागाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल ... ...
कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या चिंता वाढल्याने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंसह नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले. ...
भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़ ...