आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देवळा : देवळा शहर व उपनगरात विकासकामे करतांना अडथळा ठरणारी अतिक्र मणे काढण्याची मोहीम देवळा नगरपंचायतीने हाती घेतली असून मालेगाव रस्त्यालगत असलेल्या दौलतनगर मधील अतिक्र मण काढून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल क ...
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पार्क केलेल्या पाच कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ गंगापूर रोड, बिग बझार, खतीब डेअरी व तिबेटीयन मार्केट या परिसरात या घटना घडल्या असून चोरट्यांनी पार्क केलेल्या ...
नाशिक : उपनगर परिसरातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) क्वार्टरमधील कार व दुचाकी अशा दहा वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जाळल्याची घटना बुधवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे तीन-चार महिन्यांपुर्वी या ठिकाणी सरकारी वा ...
नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार ...
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात थंडीचा कडाका सुरू असून दिवसादेखील उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीमुळे रात्री ८ वाजताच व्यवहार बंद करु न व्यावसायिकांना घरी जावे लागते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
मनमाड : सध्या परिसरात थंडीची लाट पसरली असून वाढत्या थंडीमुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली. गँगमन च्या सतर्कतेमुळे सदरचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून जाणार्या काकीनाडा एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. ...
नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला वैयक्तिक शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रु पये ...
नाशिक : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. ...