वनसगांव : द्राक्षाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कधी गारपीट तर कधी अवकाळी अशा अस्मानी सुल्तानी संकटांनी शेतकरी पुर्ण हवालदील होतांना दिसत आहे. यंदा द्राक्ष पिकाचे हंगाम सुरु होताच भाव गडगडले असल्याने तसेच थंडीचा जोरदार फटका बसल्याने व ढ ...
आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ...
देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ...
निवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीप ...
केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीस ...
सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगरपरिषदेतील भाजपाच्या विरोधी गटनेत्यासह नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. ...
अतिशय प्रतिकूल परिस्थतीत यंदा शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे पीक घेतले होते; मात्र उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आ ...
मालेगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गंभीर गुन्हे असलेल्या सात जणांविरुद्ध प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी तडीपारीची कारवाई केली आहे. तर ११ तडीपारीच्या प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. ...