नांदूरवैद्य : नाशिक एज्युकेशनच्या भगूर येथील तिझाबाई झंवर विद्यामंदिर या शाळेच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. ...
सटाणा:शासनाने कृषि सन्मान योजनेतील कुटुंब ही अट रद्द करून शेतजमीन नावे असलेल्या खातेदाराच्या खात्यावर विनाविलंब सरसकट एकरी २१ हजार रूपये आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष किरण पाटील व अमोल बच्छाव यांनी तह ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर येथील सौरभ शरद पवार (२१) या तरूणाने गावालगत असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.११) रोजी उघडकीस आली. ...
दफ्तर तपासणीस देण्यास विलंब करणाऱ्या तळेगाव येथील ग्रामसेवकाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. दिंडोरी गटविकास अधिकाºयांनी दिलेल्या अहवालात संबंधित ग्रामसेवकाने जिल्ह ...
मालेगाव तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली. ...
गेल्या वर्षी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी त्यांच्यानंतर आलेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची करवाढ कायम ठेवली आहे. महासभेचा ठराव आणि त्यानंतर सातत्याने य ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात करवाढीचे निमित्त करून अवघ्या शहरात वातावरण पेटवणाऱ्या सत्तारूढ भाजपाने सर्व पक्षियांची मदत मिळवत सरसकट सर्व करवाढ रद्द करा असा ठराव एकदा नव्हे तर दोनदा केला. परंतु मुंढे यांचा निर्णय गमे यांनी कायम ठेवला ...
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन व साने गुरुजी कथामालेतर्फे आयोजित रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेत इगतपुरीच्या महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘आम्हाला पण शाळा पाहिजे’ नाटकाने बाजी मारली, तर सौंदर्यनिर्मिती संस्थेचे ‘मला मोठं व्हायचंय’ या नाटक ...
राज्य परिवहन महामंळाच्या वतीने शिवशाही शयनयान बसेसच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. कमी झालेल्या तिकीट दरामुळे खासगी वाहतुकीसोबत सक्षमपणे स्पर्धा करून जास्तीत जास्त प्रवासी वर्ग शिवशाहीला जोडला जाईल, या अपेक्षेने तिकीट दरात कपात कर ...
शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या एसयूव्ही म्हणजेच स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु शासनाचे कोट्यवधी रुपये असूनदेखील ही प्रायव्हेट कंपनी असल्याचे दाखवत कॅगने लेखा परीक्षण करण्यास नकार दिला आ ...