पाकिस्तानची निर्मितीच विनाश बुद्धीतून झाली आहे. भारताच्या फाळणीपासूनच पाकिस्तानने विकासात्मक प्रगतीच्या दिशेने वाटचाल न करता विनाशकारी मानसिकतेतून सातत्याने भारतविरोधी कारवायांना प्राधान्य दिले. ...
ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही, ...
कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या गस्तपथकाला मिळालेल्या कॉलनुसार द्वारका येथे सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी सीआर मोबाइल वाहनातून पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून अश्लील शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी ...
अन्न, पाणी आणि निवारा या मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांच्यादेखील मूलभूत गरजा आहेत. मनुष्याला त्या सहज मिळविता येतात; परंतु पशुपक्ष्यांना संघर्ष करावा लागतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अन्न-पाण्याअभावी अनेक पक्षी मरून पडलेले दिसतात. ...
गेल्या काही दिवसांपासून येथील प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगरसह बहुतांशी भागात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. ...
सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले. ...
रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले ...
पंचवटीत अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाच्या परवानगीने बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत इमारती बांधल्या खऱ्या, मात्र इमारतीत राहणाºया सदस्यांनी विविध व्यावसायिकांना इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत अनधिकृत गाळे उभारणीस परवानगी दिल्याने पंचवटी परिसरात अनेक ठिक ...
देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. ...