जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. ...
नाशिक : नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष संतोष नाथ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१६) यशवंत लान्स, औरंगाबादरोड येथे आयोजित केली आहे. ...
मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत. ...
डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ...
आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न म ...
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी बसभाड्यात ५० टक्के सवलतीसाठी स्मार्टकार्ड देण्याची योजना आणली आहे. या कार्डच्या माध्यमातून ... ...
नायगाव: सिन्नर तालुक्याच्या नायगाव खोऱ्यात वीज दुरुस्तीच्या कामावेळी वीज कर्मचाºयाने ठेकेदाराला मारहाण केल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांनी काम बंद आंदोलनास प्रारंभ केला. ...
नाकाबंदीमधून केवळ हेल्मेट परिधान न करणाऱ्या सर्वसामान्यांना पोलिसांकडून अडविले जात असून, त्यांची झाडाझडती केली जात आहे; मात्र शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...
सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला. ...