मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...
काट्या मारुती पोलीस चौकीच्या हद्दीतील गुरुद्वाराशेजारी असलेल्या एका सदनिकेच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीना आग लागून पाच दुचाकी जळाल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी जळाल्य ...
प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख- ...
पूर्वी दैनिकांमधील लेखन हे शांतपणे विचार करून केले जात होते. आज घटना, घडामोडींवर तत्काळ भाष्य करावे लागते. त्यामुळे आज पत्रकारितेचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले. ...
मोबाइल, रेडिमेड कपडे, भांडी, सायकली आदी विविध वस्तू नाशिक शहरातील दुकानात डिलिव्हरीसाठी दिल्या असताना त्यापैकी काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवून इतर वस्तू डिलिव्हरी करत त्यातून मिळालेली रक्कम परस्पर हडप करून विश्वासघात केल्याप्रकरणी म्हसरूळ बेलदारवाडी य ...
प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी आम्ही खेळ केला. आज खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामळे त्यांनी स्वत:साठी, नाही तर देशासाठी खेळावे, असे आवाहन हॉकीचे जादूगार मानले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे सुपूत्र आणि भारतीय ऑलिम्पिक हॉकी खेळाडू अशोककुमार ध्यान ...
मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...