आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी, ...
अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसा ...
वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले. ...
राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचा समावेश आहे. गिते यांच्या जागी सहायक जिल्हाधिकारी तथा यवतमाळ आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी एस. ...
मालेगाव शहरातील रॉकेल परवानाधारकांना धान्य वितरण कार्यालयाकडून वेठीस धरले जात असल्याबद्दल जाब विचारत मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी धान्य वितरण अधिकारी नरेश बहिरम यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. ...
बांधकामाचे प्लॅस्टर सुरू असताना २५ फुटांवरून जमिनीवर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. झुंबरसिंग गोबा पवार रा. कौतिकपाडे असे या मजुराचे नाव आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरि ...
ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील आॅइल मिलजवळ घडली आहे. ...