नाशिक- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागर ...
गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे. ...
नाशिक शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ...
अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी ...
अशोका शाळेपासून पुढे विजय-ममता सिग्नलपर्यंत वाहतूक रोखली गेली आहे. रविवारची सुटी असल्यामुळे या भागातील अबालवृध्द रस्त्यावर उतरले आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने त्यामध्ये नागरिक आनंद लुटताना दिसून आले. ...
नाशिक - गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे गोदावरी नदीला हजारो क्यूसेस पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या आजू बाजूच्या गावांना पाण्याने वेढले असून लहान मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांक ...
नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरण ...
नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर ... ...