घरात खेळत असताना अवघ्या ११ महिन्यांचा चिमुकला पाण्याच्या बादलीमध्ये तोल जाऊन उलटा पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्युमुखी झाल्याची दुर्दैवी घटना मोरे मळा, हनुमानवाडी परिसरात घडली. ...
भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या गुरुवारी (दि.१५) रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला शासकीय सुटी नसते, पण यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रक्षाब ...
महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने आदिवासी समाजातील शिक्षक आणि विविध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जाधव होते. ...
आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला. ...
महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे. ...
न्यायलयात न्यायदानाचे काम करताना साक्षी पुराव्यांच्या माध्यमातून न्यायाधिशांसमोर सत्याचे विविद पैलू समोर येतात. या वास्तविकतेतील सत्याच्या वेगवेगळ््या बाजूंची पडताळणी करून परीपूर्ण आधार असलेले निखळ सत्य शोधण्यापर्यंतचा प्रवास न्यायाधिशाला करावा लागत ...
मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आह ...