पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षांचा कालावधी जानेवारी २०२० पूर्ण होत असल्याने इच्छुकांनी आत्तापासूनच फिल्ंिडग लावत निवडणुकीसाठी काम सुरू केल्याने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून मेंदूविकार तज्ज्ञ नसल्यामुळे अपघातात जखमी होऊन डोक्याला मार लागलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित असूनही रुग्णाला मात्र त्याच्या तपा ...
नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केल ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंप ...
येथून मोखाडा येथे कारने जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,रा.कामटवाडे, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. ...
नागरिकांच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना लबाडांनी अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांनाही लक्ष्य केले आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशाच लबाडीचा बळी ठरला असून, त्याला गायीचे पशुपालन करण्यासाठी शासकीय योजनेतून एक कोटीचे कर्ज काढून द ...
धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्या ...
गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असताना मंडळांना मंडप धोरणाच्या अटींसाठी अडवणूक करून कारवाईच्या धमक्या दिल्या जातात आणि करावाईदेखील केली जात असल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले ...