जय कन्हैया लाल की, च्या जयघोषात मुक्तिधामसह विविध मंदिरात व घराघरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
‘गोविंदा आला रे आला...’ च्या जयघोषात शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. ...
पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. ...
पाकिस्तानचा काश्मीरवर कुठल्याहीप्रकारे हक्क नाही. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरसुद्धा (पीओके) हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे भारताने आपल्या राज्यात केलेल्या अंतर्गत बदलाविषयी बोलण्याचा पाकिस्तानला काही अधिकार नाही; ...
येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला. ...
मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अर ...
गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच् ...
नाशिक- मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहम ...
देवळा शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते स्वच्छतेचे कोणतीही मानक पाळत नाहीत, तसेच एका विक्रेत्याकडून घेतलेल्या सामोस्यामध्ये किडे आढळून आले असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते द ...
येत्या पावसाळ्यात पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पोलीस बंदोबस्तात तालुक्याच्या पूर्व भागातील दुुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्याचे तसेच वरच्या भागात चारी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर शेतकरी ...