माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभ ...
सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. ...
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. ...
पेठ : आदिवासी विद्यार्थ्यांनी आता मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलण्याची शक्ती निर्माण करावी, असे आवाहन सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांनी केले. ...
नांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले. ...
मनमाड : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली चित्रफीत मनमाड : येथील प्रथितयश डॉक्टर चांदवड येथील टोल नाक्यावर बराच वेळ गाडी लेनमध्ये उभी केल्याची तक्रार नोंदविण्यासाठी टोल कार्यालयात गेले असता त्यांना नाका कर्मचाºयांकडून शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्य ...
औंदाणे : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीची बैठक राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांच्या विव ...